धरण बांधण्याचा निसर्गावर आणि पर्यावरणावर आघात होतोच. पण मोठी आणि उथळ धरणं एका परीने पाणथळ जागा निर्माण करून निसर्ग वाढीला हातभारच लावतात. धरणांमुळे शेतीला पाणी, पेयजल, विद्युतनिर्मिती यांच्यासारखे अनेक लाभ मिळतात. भारतातील अनेक धरणं स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुना आहेत. उत्तराखंडमधील टिहरी, पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या सीमेवर सतलज नदीवर असलेले भाक्रा धरण हे भारतातील सर्वात मोठे धरणं आहेत. तर हिराकुंड हा स्वतंत्र भारतातील हा पहिला सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प होता. बघूया भारतातील १० सर्वात मोठी धरणं व्हिडीओमधून…
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..
Loading...