बीफ म्हणजेच गोमास या विषयावर सत्ताधार्यांनी बराच गदारोळ केला परंतु हे खर आहे कि मोदी सरकार केंद्रात आल्या नंतर गोमासची निर्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. नवीन कत्तलखाने उघडायला केंद्र सरकार १५ करोड अनुदान देत आहेत. हिंदू संघटना याचा धार्मिक कारणामुळे विरोध करतात परंतु सत्य हे आहे कि गोमास निर्यात करणारे भारतातील सर्वात मोठे व्यापारी हिंदू आहे.
महाराष्ट्र सरकारने गोवंश बंदी केली त्यामुळे आत्ताही मोठा गदारोळ होत असतो. तसेच उत्तर प्रदेश मधील गोमासाच्या संशयावरून एका परिवारावर झालेला हल्ला आणि त्यामध्ये एका सदस्याचा मृत्यू यामुळे देशातील वातावरण तापले होते. बिहार मध्ये २०१४ च्या प्रचार सभेत मोदीने कॉंग्रेस सरकार वर गोमासा वरून भरपूर टीका केली. परंतु आता काय ?
मनमोहन सिंघवर निशाणा साधत मोदि (मोदि विषयी विशेष गोष्टी क्लिक करा) म्हणाले होते कि सरकार हरित क्रांती एवजी गुलाबी क्रांती (गोमास विक्री ) यावर जास्त जोर देत आहे. त्यांना अनुदान देत आहे परंतु मोदि सरकार सत्तेत येताच बोलण्याच्या उलट केले. त्यांनी कत्तलखाने आधुनिकीकरणा करिता १५ करोड अनुदान देणे सुरु केले. याचा परिणाम असा झाला कि बासमती तांदूळ पेक्षाही गोमासाचे उत्पादन वाढले मागील वर्षी भारताला गोमासा मधून प्रदेशातून ४.८ अफ्ज डॉलर रुपये मिळाले.
आपल्याला हे वाटते कि गोमासाचा व्यापार फक्त मुस्लीम करतात परंतु देशातील सर्वात मोठे गोमासाचे व्यापारी हिंदू आहे कंपनी नावासहित तुम्हाला त्याची माहिती देत आहोत.
अल कबीर एक्स्पोर्ट – सतीश व अतुल सभरवाल
अरबिअन एक्स्पोर्ट – सुनील करण
एमकेआर फ्रोजन फूड- मदन एबट
पीएमएल इंडस्ट्री – ए एस बिंद्रा
गुजरात मध्ये मोडी यांची सत्ता येण्या अगोदर मास निर्यात २००१ – २००२ या वर्षात १०६०० टन परंतु एका वर्षात २०१० ते २२०११ मध्ये २२,००० टन झाला.
देशात आसाम , तामिळनाडू,पश्चिम बंगाल येथील सरकार कडून परवानगीने व अरुणाचल प्रदेश,केरळ,मणिपूर,मेघालय,मिझोराम,सिक्कीम व त्रिपुरा येथे विना परवानगीने गाय कापता येतात. अट फक्त एकच गायीचे वय १० वर्षापेक्षा जास्त असावे.
वर्ष २०१५-१६ मध्ये भारत २४ लाख टन गोमास निर्यात करायचा हा एकूण जगातील मास निर्यातीचा ५८.७ % वा हिस्सा आहे. जगात ६५ देशात भारत गोमास निर्यात करतो त्यापैकी ८०% देश आशियात व राहिलेले आफ्रिकेला पाठविले जाते. वियतनाम त्याच्या एकूण मास आयताच्या ४५% भाग भारताकडून मागवितात. दुसरा नंबर गोमास निर्यात मध्ये ब्राझील देशाचा आहे २० लाख तन आणि तिसरा नंबर ऑस्ट्रेलिया या देशाचा १५ लाख टन मास निर्यात करतो.
भारत यात एक नंबरला आहे याचे मुख्य कारण आपण भाकड जनावरांना कापतो. परंतु ब्राझील व दुसर्या देशात जनावरे हि कापासाठीच वाढवली जातात. त्यामध्ये खर्च जास्त येतो. म्हणून भारताचे मास स्वस्त आहे व मागणी जास्त असते.
जेथे भारतात या गोष्टीवर वातावरण तापून असते तिकडे सरकार यापासून अफ्जो रुपये कमवत आहे. एक विशेष मुस्लीम बहुल असलेल्या जम्मू काश्मीर मध्ये गोमासावर बंदि फार आधीपासून आहे.
राजकारण व धनकारण या वादात आपले विनाकारण जीव जातंय हे नक्की…
Comments 1