महाराष्ट्रात आदिवासींच्या एकूण ४७ जमाती आहेत. यापैकी २०११ च्या जनगणनेनुसार भिल्ल, गोंड, महादेव कोळी, वारली, कोकणा आणि ठाकूर यांची संख्या महाराष्ट्रात जास्त प्रमाणात आहे. आदिवासींमधे असलेल्या प्रथा या अनुकरण करण्यासारख्या असतात. सामुहिक जीवनपद्धती, सामुहिक निर्णय, आवश्यक तेवढेच पिकवणे, जंगलाचे संरक्षण करणे, अशा अनेक गोष्टी आदिवासींकडून शिकण्यासारख्या आहेत.
सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यात आदिवासींना पाण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र निसर्गाच्या नियमाप्रमाणे जगत असल्याने ते या समस्येवर मात करतात. आदिवासी विहीर खोदण्यापूर्वी जमिनीखालील पाणी कसे शोधतात हा एक उत्सुकतेचा विषय आहे. आपण आज खासरेवर बघूया आदिवासींची जमिनीखालील पाणी शोधण्याची खासरे प्राचीन पद्धत..
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…