Thursday, March 16, 2023
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

वसंतराव नाईकांच्या सहकार्याने शेषरावांनी गुजराती मर्चंटच्या नाकावर टिच्चून मुंबईत उभे केले वानखेडे स्टेडीयम

khaasre by khaasre
June 1, 2020
in क्रीडा, नवीन खासरे
0
वसंतराव नाईकांच्या सहकार्याने शेषरावांनी गुजराती मर्चंटच्या नाकावर टिच्चून मुंबईत उभे केले वानखेडे स्टेडीयम

भारतीय क्रिकेटच्या इतिहासाची पाने चाळायची झाली तर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचा उल्लेख केल्याशिवाय हा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने याच मैदानावर २०११ विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना जिंकत २७ वर्षानंतर भारताला वर्ल्डकप मिळवून दिला होता. क्रिकेटचा देव असणाऱ्या सचिन तेंडुलकरचा उदय आणि अस्त याच मैदानावर झाला. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा सहा चेंडूत सहा षटकारांचा विक्रम याच मैदानावर घडला. या वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीची कथा म्हणजे मराठी आणि गुजराती संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुजराती माणसाच्या नाकावर टिच्चून मराठी माणसाने केलेल्या कामाची कथा आहे.

भारतीय क्रिकेटचा इतिहास

ईस्ट इंडिया कंपनी भारतात आल्यानंतर १७८४ साली कोलकाता येथे भारतीय भूमीवरील पहिला क्रिकेट सामना खेळला गेला. ब्रिटिश शासनकाळात भारतात क्रिकेटचा झपाट्याने प्रसार झाला. वेगवेगळ्या जिमखान्याचे संघ स्थापन झाले. १९२६ साली भारताला इंपिरियल क्रिकेट क्लबचे सदस्यत्व मिळाले. १९२८ साली BCCI ची स्थापना झाली. १९३२ साली लॉर्ड्स मैदानावर पहिल्यान्दा भारत-इंग्लंड यांच्यात कसोटी सामना झाला. १९५२ साली पहिल्यांदा भारताने कसोटी सामना जिंकला. १९७४ साली पहिल्यांदा भारताने वनडे सामना खेळाला.

कसे उभे राहिले वानखेडे स्टेडियम ?

क्रिकेटच्या प्रसारानंतर देशात क्रिकेट क्लब ऑफ ऑफ इंडिया आणि महाराष्ट्रात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, मुंबई क्रिकेट असोसिएशन सारख्या संस्था उभ्या राहिल्या. परंतु त्यावेळी मुंबई क्रिकेट असोसिशनच्या मालकीचे एकही मैदान नव्हते. त्यांना एखादा सामना खेळवायचा असेल तर क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडे ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये सामना खेळवण्यासाठी परवानगी मागावी लागायची. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र आणि गुजरातच्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरुच होती. त्यावेळी क्रिकेट क्लब इंडियाचे अध्यक्ष विजय मर्चंट हे गुजरातीभिमानी व्यक्ती होते तर दुसऱ्या बाजूला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विदर्भातील शेषराव वानखेडे हे होते.

अशाच एका प्रसंगी शेषराव वानखेडे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन विजय मर्चंट यांच्याकडे क्रिकेट मैदानावर सामना भरवण्याबाबत परवानगी मागण्यासाठी गेले. पण मर्चंट यांनी पहिल्याच झटकायत वानखेडेंची मागणी धुडकावून लावली. वानखेडेंनी तिथेच या गुजराती मर्चन्टच्या समोर मुंबईत दुसरे मैदान उभे करण्याची शपथ घेतली आणि तिथून बाहेर पडले. वानखेडे मुख्यमंत्री वसंतराव नाईकांकडे आले. त्यांना घडला प्रकार सांगितला. मुख्यमंत्र्यांनीही वानखेडेंची तळमळ पाहून मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियमच्या जवळच दुसऱ्या मैदानासाठी जागा दिली.

वानखेडेंनीही गुजराती मर्चन्टच्या नाकावर टिच्चून ब्रेबॉर्न पेक्षा मोठे स्टेडियम उभे केले. हे स्टेडियम उभारण्यासाठी कष्ट घेणाऱ्या शेषराव वानखेडे यांचे नाव या स्टेडिअमला देण्यात आले. जानेवारी १९७५ मध्ये वानखेडे स्टेडियमवर भारत वेस्टइंडीज यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला. तेव्हापासून ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणारे सामने बंद होत गेले आणि वानखेडे स्टेडियम प्रसिद्धीला आले.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Loading...
Previous Post

ही आहेत रावसाहेब दानवे आणि हर्षवर्धन जाधव या सासरे-जावयातील वादाची कारणे

Next Post

पवार कुटुंबात कोण कोण आहेत आणि सध्या ते काय करत आहेत ?

Next Post
पवार कुटुंबात कोण कोण आहेत आणि सध्या ते काय करत आहेत ?

पवार कुटुंबात कोण कोण आहेत आणि सध्या ते काय करत आहेत ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022
Software Development Companies in USA

Software Development Companies in USA

April 27, 2022
सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

December 21, 2021
गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

December 20, 2021
एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

December 20, 2021
शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

December 20, 2021
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In