Saturday, June 25, 2022
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

वैवाहिक आयुष्य सुखात घालवण्यासाठी भगवतगीतेत सांगितलेल्या या ३ गोष्टी कायम स्मरणात ठेवा

khaasre by khaasre
August 20, 2019
in जीवनशैली, नवीन खासरे, बातम्या
0
वैवाहिक आयुष्य सुखात घालवण्यासाठी भगवतगीतेत सांगितलेल्या या ३ गोष्टी कायम स्मरणात ठेवा

लग्नानंतरच्या वैवाहिक जीवनात नवरा बायकोमध्ये होणाऱ्या कुरबुरी स्वाभाविक असतात. पण त्या जरी किरकोळ वाटत असल्या तरी पुढे जाऊन त्याचंच रूपांतर भांडणात होत असते हे विसरलं नाही पाहिजे. किरकोळ वाटणाऱ्या गोष्टींमुळेच संसाराची राखरांगोळी व्हायला वेळ लागत नाही. नात्यात रुसवा फुगवा असावा, त्यानेच नाते बळकट होत असते. पण कधी कधी लहान सहान कारणांवरून मोठी भांडणे होतात आणि सगळ्याच गोष्टी अवघड होऊन बसतात. त्यासाठीच भगवतगीतेसारख्या पवित्र ग्रंथातही सुखी कौटुंबिक जीवन व्यतीत करण्यासाठी ययातीच्या कथेच्या माध्यमातून आवश्यक असणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत.

ययातीची कथा

ययाती नावाच्या एका पराक्रमी राजाचा विवाह दैत्यगुरु शुक्राचार्यांनी मुलगी देवयानी हिच्याशी झाला होता. लग्नाआधी शुक्राचार्यांनी ययाती कडून देवयानी व्यतिरिक्त कुठल्याही परस्त्रीशी संबंध न ठेवण्याचे वचन घेतले होते. काही दिवसांनंतर देवयानी गर्भवती राहिली, यामुळे तिची दासी शर्मिष्ठाला ईर्ष्या वाटू लागली. तिने ययाती राजाला आपल्या जाळ्यात ओढले आणि लपून विवाह केला.

एके दिवशी शर्मिष्ठाच्या मुलाने ययातीला पिता संबोधले, तेव्हा देवयानीला ययातीने आपल्याला फसवल्याचे वडिलांना सांगितले. शुक्राचार्यांनी ययातीला त्वरित वृद्ध आणि नपुंसक होण्याचा श्राप दिला. ययातीने आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली पण त्याचे वैवाहिक आयुष्य धुळीला मिळाले होते.

भगवदगीता सुखी वैवाहिक आयुष्याबद्दल काय सांगते ?

ययातीची कथा आपण वाचली. त्या कथेच्या माध्यमातून भगवतगीतेला नेमकं काय सांगायचं आहे ? आपण जर त्या कथेचा सार बघितला तर त्यात नवरा बायकोचे एकमेकांप्रती वर्तन कसे असावे याबद्दल कथन केले आहे.

भगवदगीता तीन प्रमुख गोष्टी सांगते, “१) एकमेकांचा सन्मान करा. २) एकमेकांचा विश्वास जपा. ३) एकमेकांप्रती निष्ठा ठेवा.” ह्या तीन पैकी कुठल्याही एकीकडे दुर्लक्ष केले तर तुमचा सोन्यासारखा प्रपंच बिघडून जातो.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Loading...
Previous Post

रोज २० मिनिटे हा व्यायाम करा आणि रोजच्या जीवनातील ताण, चिडचिडेपणा, नैराश्य पळवून लावा

Next Post

अंड्यातील हा पार्ट खाल्ल्यास पुरुषांच्या कित्येक समस्या होतील नेहमीसाठी दूर

Next Post
अंड्यातील हा पार्ट खाल्ल्यास पुरुषांच्या कित्येक समस्या होतील नेहमीसाठी दूर

अंड्यातील हा पार्ट खाल्ल्यास पुरुषांच्या कित्येक समस्या होतील नेहमीसाठी दूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022

What is Health Insurance & Its Advantages?

April 28, 2022

Top Online MBA Colleges in the USA

April 28, 2022

4 Most Popular Digital Marketing Agency USA and List

April 27, 2022

The Top 10 Affiliate Marketing Companies for Beginners.

April 27, 2022

The Best affiliate company to work for in the USA

April 27, 2022
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In