Monday, June 27, 2022
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

चाणक्य नीती : या ४ गोष्टीला तुम्ही लाजाल तर आयुष्यात कधीही प्रगती करणार नाहीत..

khaasre by khaasre
August 18, 2019
in बातम्या
0
चाणक्य नीती : या ४ गोष्टीला तुम्ही लाजाल तर आयुष्यात कधीही प्रगती करणार नाहीत..

आचार्य चाणक्य यांनी स्वताच्या ज्ञानाच्या व बुध्दिच्या बळावर बलाढ्य अश्या मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती , आपल्या चानाक्य नीती या ग्रंथात अनेक अश्या महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आजही उपयोगी आहेत.

आचार्य चाणक्य आपल्या एका नीतीत सांगतात जीवनात कधीही संपत्ती , ज्ञान , आणि जेवन संबंधित कार्यात आपण लाज बाळगली नाही पाहिजे , या बद्दल चानाक्यानीं आपल्या ग्रंथात या बद्दल सांगीतले आहे .

१) नेहमी सतर्क रहा

धन धान्य प्रयोगेषु विद्या संग्रहेषु च !
आहारे व्यवहारे च त्यक्त लज्जा सुखी भवेत् !!

चानाक्य आपल्या नीतीत सांगतात संपत्ती पैश्या विना जीवन अतिशय कठीण आहे , त्यामुळे नेहमीच पैश्याच्या व्यवहारात सावधगिरी बाळगली पाहिजे , आपण उसने वैगरे दिलेले पैसे वापस मांगताना संकोच वाटून घेऊ नये , कारण पैसे मांगण्यास संकोच केल्यास कदाचीत आपले नुकसान होऊ शकते , यामुळे आपल्याला अडचनीचा सामना करावा लागु शकतो

२) भविष्य अंधकारमय होऊ शकते

चानाक्य म्हनतात संपत्ती पैश्या सारखीच विद्यार्जनात पन कधीही लाज बाळगु नये , विद्यार्जन करताना नेहमी आपल्या मनात नेहमी तयार होणारे प्रश्न व उत्तरे विचारली पाहिजेत , आपन प्रश्न विचारताना संकोच केल्यास आपल्याला ज्ञान मिळणार नाही यामुळे भविष्य अंधकारमय होऊ शकते

३) आपले स्वास्थ जपायला पाहिजे

पुर्वी वरील प्रत्येक व्यक्ती पोट भरण्यासाठी मेहनत करतो , त्यामुळे नेहमी पोट भरून पोष्टिक अन्नाच सेवन केलं पाहिजे , कुणाकडे पाहूने म्हनुन गेल्यास लाजु नये आवश्यक तेवढं ताटात घ्याव , त्यामुळे जेवन घेताना न लाजता आपलं स्वास्थ जपायला पाहिजे

४) भविष्यात लाभ मिळवण्यासाठी हे करा

आचार्य चाणक्य शेवटी म्हनतात जिथे कुठे बैठक / सभा असेल तिथे मोकळ बोलायला पाहिजे , सभेत बैठकीत बोलुन ती चर्चा विषय आपन जानुन घ्यायला पाहिजे . सभेत चुप बसल्यामुळे तुमचं महत्त्व व प्रभाव कमी होऊ शकतो , त्यामुळे जिथे आवश्यक असेल तिथे बोलायला पाहिजे .

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...
Previous Post

‘मिशन मंगल’ सिनेमामध्ये दाखवण्यात आलेल्या त्या ५ महिला खऱ्या आयुष्यात कोण आहेत?

Next Post

या भाजीच्या सेवनाने शरीर होते लोखंडासारखे मजबूत! वर्षातून एकदाच मिळते भाजी..

Next Post
या भाजीच्या सेवनाने शरीर होते लोखंडासारखे मजबूत! वर्षातून एकदाच मिळते भाजी..

या भाजीच्या सेवनाने शरीर होते लोखंडासारखे मजबूत! वर्षातून एकदाच मिळते भाजी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022

What is Health Insurance & Its Advantages?

April 28, 2022

Top Online MBA Colleges in the USA

April 28, 2022

4 Most Popular Digital Marketing Agency USA and List

April 27, 2022

The Top 10 Affiliate Marketing Companies for Beginners.

April 27, 2022

The Best affiliate company to work for in the USA

April 27, 2022
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In